Sustain Humanity


Sunday, August 9, 2015

संस्कारांमुळे सवयी लागतात. यातूनच संस्कृति घडते। हे लोकं बौद्ध झालीत परंतु त्यानंतर


   
Siriman Sudatt Wankhede
August 9 at 7:05pm
 
संस्कारांमुळे सवयी लागतात. यातूनच संस्कृति घडते। 

हे लोकं बौद्ध झालीत परंतु त्यानंतर 
...... 
1. त्यांना बुद्ध धर्माचे संस्कार दिले गेले नाहीत 
2. प्रशिक्षित भिक्खू तयार केले गेले नाहीत 
3. बहुसंख्यकांची अधर्म संस्कृतिला नष्ट करकरण्याचे काम करून त्याचवेळी त्यांना सदधर्म संस्कृति [बुद्धीजम प्रणीत संस्कृति] कडे नेण्यासाठी काहीही काम झाले नाही. 
4. सांस्कृतिक संघर्षाची प्रतिक्रांति कसे काम करते... त्याबाबत जागरुकता आणण्याचे काम झाले नाही. 

त्यामुळे बौद्ध बनुनही सांस्कृतिकदृष्टया हिंदूच राहील्यामूळे ... 

हा असा अपघात घडणारच। 

दुसरी बाब 
जब तक अन्याय अत्याचार करने वाली अधर्म संस्कृति जिन्दा है , तब तक 
अतिशुद्रो के उपर अन्याय अत्याचार होते ही रहेंगे। 

इसलिये क्या करना चाहिए... 

1. अन्याय अत्याचार होने पर आवाज उठाना .... ? याने रोग होनेपर उपचार करना। 
या 
2. अन्याय अत्याचार न होने के लिए... जबाबदार वह अधर्म संस्कृति को नामशेष करना 
याने रोग न हो इसके लिए प्रयास करना... प्रतिबंधक उपाय करना। 

CHOICE IS OURS... 
Join 
अष्टविनायक बुद्धाज पिपल ABP 

संपर्क 9892450456 

ज्वाइन करने के लिये वर्कशॉप के लिये आना होगा. वाट्सअप और FB पर हम मिशन चलना नहीं चाहते 
--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments:

Post a Comment